पंकजा मुंडे यांनी मानले ठाकरे सरकारचे आभार, गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होणार

Update: 2021-12-24 04:27 GMT

गेल्या कित्येक दिवसापासून नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे. या मार्गासाठी आज राज्य सरकारने निधी दिला आहे.

या संदर्भात पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारने या मार्गासाठी निधी दिला म्हणून राज्य सरकारचे ट्वीट करून आभार मानले आहेत.

नगर बीड परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचं गोपिनाथ मुंडे यांचे स्वप्न होतं. मात्र, मुंडे यांच्या अकाली निधनानंतर ते आता पूर्ण होत असल्याने गोपिनाथ मुंडे यांच्या समर्थकांनी पंकजा मुंडे यांना ट्वीटर वर तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags:    

Similar News