केंद्र आणि उत्तर प्रदेशातील सरकार शेतकर्यांचा द्वेष करणारे - ॲड यशोमती ठाकूर

Update: 2021-10-05 15:01 GMT

केंद्र आणि उत्तर प्रदेशातील सरकार शेतकऱ्यांचा द्वेष करणार असल्याची टीका ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात आहेत पण याबाबत ते बोलत नाहीत. शेतकर्यावर गाडी घालणार्या मंत्र्याच्या मुलाला अटक होत नाही पण प्रियंकाजींना अटक होते. शेतकरी विरोधी सरकारचा आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध ॲड ठाकूर यांनी केला आहे.

Full View


Tags:    

Similar News