पर्यटक बावळट असतात त्यांची सुरक्षा स्थानिक व्यवसायिकांच्या हाती?
तारकर्ली दुर्घटनेनंतर कोकणीतल पर्यटन व्यवसायावर आणि तिथल्या व्यावसिकांवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेजत. तर काही जण पर्यटकांना जबाबदार होता येत नाही का? असा प्रश्न विचारत आहेत. पण नेमकं खरं काय? पर्यटकांची सुरक्षा कुणाच्या हाती असते? अशा दुर्घटना टाळण्याकरीता काय उपाययोजना करता येऊ शकतात याबद्दल लेखिका रेणुका खोत यांचा लेख वाचायलाच हवा...;
0