महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा राजा झाला २५० वर्षांचा!
महिलांना त्यांच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव अगदी अठराव्या शतकात करून देणाऱ्या राजा राम मोहन रॉय यांचं हे २५० जन्मशताब्दी वर्ष आहे. नुकतीच त्यांची जयंती साजरी केली गेली. पुर्वेकडील राजा राम मोहनन रॉय यांच्या विचारांचा वारसा पुढे पश्चिमेतील महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवला. त्यांच्या या जयंतीनिमित्त राहूल माने यांनी लिहिलेला RAJA @ 250 ! हा लेख वाचायलाच हवा.;
0