देशाने सामाजिक प्रगती केली असली तरी वैचारिक प्रगती करणं अजूनही बाकी - नीलम गोऱ्हे
उदगीर मधल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काय कमावलं काय गमावलं " या विषयावरील भाषणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हेनी आपलं मत व्यक्त केलं.;
0