Mission Mangal या ५ महिलांनी केली कमाल ...

Update: 2023-04-11 13:44 GMT

Mission Mangal या ५ महिलांनी केली कमाल ...


 भारताचे Mission Mangal मिशन काय होते?

हे भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेवर आधारित आहे 'मार्स ऑर्बिटर मिशन'. या प्रकल्पांतर्गत 5 नोव्हेंबर 2013 रोजी पहाटे 2.38 वाजता PSLV C-25 मधून सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून मंगळाच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.पण ज्या महिलांनी यासाठी जीवाचं रान केलं ती टीम कोणती चला पाहूया ...

विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारा भारत हा पहिला देश होता, कारण यापूर्वी सुमारे दोन तृतीयांश मोहिमा अयशस्वी झाल्या होत्या. याशिवाय मंगळावर पाठवलेले हे सर्वात स्वस्त मिशन मानले जात आहे. यावेळी भारत हा पराक्रम करणारा आशियातील पहिला देश ठरला. कारण यापूर्वी चीन आणि जपान त्यांच्या मंगळ मोहिमेत अपयशी ठरले होते.

नक्की कोण होत्या त्या महिला ?

रितू किरधाल



नंदिनी हरिनाथ



अनुराधा TK



मौमिता दत्ता



मीनल रोहित



या मिशनबाबत अक्षय कुमारचा सिनेमा सुद्धा येऊन गेला ,तो म्हणाला होता की, हे इस्रोच्या १७ अभियंते आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ आहे. या महिला शास्त्रज्ञांच्या अनेक वास्तविक कथा ऐकून मला आश्चर्य वाटले की त्यांनी आपले घर सांभाळताना तितक्याच गांभीर्याने आपले काम कसे सांभाळले. पण खरच या महिलांनी कमाल केली होती ...

Tags:    

Similar News