''लतादीदींचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत'' - यशोमती ठाकूर

Update: 2022-02-13 09:26 GMT

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारीला निधन झालं. कोरोना आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीयोद्वारे लता दीदींना आदरांजली वाहिली. या व्हिडीओत त्यांनी लता दीदींचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Full View

Tags:    

Similar News