आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
आता घाण निघून गेली जे काही व्हायचं ते चांगलं होणार. तिकडून प्रत्येकाने एकदा राजीनामा पाठवा आणि निवडणूक लढवा आम्ही तयार आहोत असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना धमकी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेकांना वर्षा सोडता येत नाही, मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात. पण उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सहज सोडला असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली.;
0