तंत्रज्ञानाच्या यूगात मातीतले खेळ का महत्वाचे? सुनेत्रा पवार यांचं डोळ्यात अंजन घालणारं भाषण
आपण हल्ली आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या जंजाळात असे अडकलो आहोत की स्वतःसोबत पर्यावरणाला देखील वेळ द्यायला विसरलो आहोत. त्यामुळेच आपली पुढची पिढी देखील मातीतले खेळ सोडून मोबाईल आणि स्मार्टफोनमध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे मातीशी तुटलेली नाळ जोडण्यासाठी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने मातीतल्या खेळांच्या जत्रेचं आयोजन केलं जातं. ही जत्रा Environmental Forum Of India दरवर्षी आयोजित करते. याच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारं भाषण केलं. असं काय म्हणाल्या सुनेत्रा ताई जाणून घेण्यासाठी वाचा हे भाषण....;
0