फनी चक्रीवादऴावरून सुरू झालेल्या वादावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंञी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर अनेक आरोप केले. यामुळे संतापलेल्या सुषमा स्वराज यांनी ट्विटर वरून प्रत्युत्तर दिलंय.
ममता बॅनर्जी –‘‘ आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच बोलावे लागणार आहेत. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शेराची आठवण करून देते;
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.’’