पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात श्रमिकांना जबरदस्तीने राज्याबाहेर हाकलून लावल्याची टिका केली होती. त्यांच्या या आरोपांवर मुंबईतील श्रमिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी...
Updated : 13 Feb 2022 2:33 PM GMT
Next Story