भारतीय महिला विश्वचषकात उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, बांग्लादेशला 110 धावांनी चारली धूळ
विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघाला पुन्हा सुर गवसला असून बांग्लादेशला तब्बल 110 धावांनी धुळ चारली आहे. भारतीय संघ या विजयासह गुण तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
Max Woman | 22 March 2022 2:47 PM IST
X
X
0
Updated : 22 March 2022 2:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire