"आज आपली खूप आठवण येतेय.." मंत्री ठाकूर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र..
बाबासाहेब आज आपली खूप आठवण येतेय. आज आपण हवे होतात.आपल्या शिकवणुकीचा, विचारांचा, ज्ञानाचा आज आम्हाला खऱ्याअर्थाने उपयोग होतो आहे. या लोकशाही व्यवस्थेला सत्तर वर्षांपेक्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, तोसुद्धा बाबासाहेब आपल्या दूरदृष्टीमुळेच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मंत्री यशोमती ठाकूर यांचे बाबासाहेबांना पत्र..
Max Woman | 14 April 2022 11:05 AM IST
X
X
0
Updated : 14 April 2022 11:05 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire