Latest News
- कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक...
- प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या..?
- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..

केंद्र आणि उत्तर प्रदेशातील सरकार शेतकर्यांचा द्वेष करणारे - ॲड यशोमती ठाकूर
Max Women | 5 Oct 2021 3:01 PM GMT
X
X
केंद्र आणि उत्तर प्रदेशातील सरकार शेतकऱ्यांचा द्वेष करणार असल्याची टीका ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात आहेत पण याबाबत ते बोलत नाहीत. शेतकर्यावर गाडी घालणार्या मंत्र्याच्या मुलाला अटक होत नाही पण प्रियंकाजींना अटक होते. शेतकरी विरोधी सरकारचा आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध ॲड ठाकूर यांनी केला आहे.
Updated : 5 Oct 2021 3:01 PM GMT
Tags: Yashomati Thakur Comgress BJP Central government Uttar Pradesh government farmers farmer protest MaxWoman
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire