Home > News > "घरात डाळ-दाणा काहीच राहिलं नाही.." पुनर्वसनासाठी महिलेचा आक्रोश..

"घरात डाळ-दाणा काहीच राहिलं नाही.." पुनर्वसनासाठी महिलेचा आक्रोश..

घरात डाळ-दाणा काहीच राहिलं नाही.. पुनर्वसनासाठी महिलेचा आक्रोश..
X

देवळी तालुक्यातील पुलगाव मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आला. पूर परिस्थितीतमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असून,पूरग्रस्त महिलांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे..

Updated : 13 July 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top