Home > रिपोर्ट > आता.. मतदान तिसऱ्या-चौथ्या टप्पातलं

आता.. मतदान तिसऱ्या-चौथ्या टप्पातलं

आता.. मतदान तिसऱ्या-चौथ्या टप्पातलं
X

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी म्हणजे -वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम मतदान झालं असून 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी मतदान झालं आहे. 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2014महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबलएकूण जागा 48भाजप 23सेना 18राष्ट्रवादी काँग्रेस 4काँग्रेस 2स्वाभिमानी शेतकरी पक्ष असं होतं मात्र यंदाची लढत सत्ताधारी विरोधात महाआघाडी अशी असणारेय.

Updated : 22 April 2019 6:38 AM GMT
Next Story
Share it
Top