Latest News
- शहाजीबापू यांच्या पेक्षा त्यांच्या पत्नीने मारलेला डायलॉग एकदम ओके..
- सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...
- VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...
- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..

बाल विवाह रोखणे शक्य आहे का? पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ
बाल विवाह रोखण्यासाठी विवीध शासन विवीध सामाजीक संस्था काम करत असले तरी ते थांबलेले नाहीत उलट वाढले आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ..
प्रियदर्शिनी हिंगे | 10 Feb 2021 1:30 AM GMT
X
X
लॉकडाउनमध्ये बाल विवाहाचं प्रमाण वाढल्याचं सध्या बोललं जातंय. कोरोना काळात 8 हजार पेक्षा जास्त बाल विवाह झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यातच युनीसेफच्या आकडेवारीनुसार बालविवाहात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं. त्यामुळं बाल विवाह रोखण्यासाठी विवीध शासन विवीध सामाजीक संस्था काम करत असले तरी ते थांबलेले नाहीत उलट वाढले आहेत.
त्यामुळे बाल विवाह रोखणे शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. याच प्रश्नावर नगर जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांच्याशी बातचीत केलेय मॅक्स वुमनच्या संपादीका प्रियदर्शिनी हिंगे यांनी.
Updated : 2021-02-10T07:00:58+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire