- शहाजीबापू यांच्या पेक्षा त्यांच्या पत्नीने मारलेला डायलॉग एकदम ओके..
- सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...
- VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...
- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..

निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे बदलले, मग अत्याचार थांबत का नाहीत?
X
दिल्लीतील निर्भया प्रकरण ( Nirbhaya Incident ) देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला महिला अत्याचाराकडे बघण्याच्या दृष्टीकोनाला ३६० अंशातून या प्रकरणाने फिरायला लावलं. निर्भया प्रकरणानंतर देशातील प्रत्येक महिला अस्वस्थ झाली, बाप-भाऊ-पती-प्रियकराच्या रूपातील प्रत्येक पुरूष हादरला. कोणी इतकं क्रूर होऊ शकतं का? हा एकच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
अशा परिस्थितीत दिशा किंवा शक्ती कायदा यामुळे अशा घटनांना ब्रेक लागेल असं सांगण्यात येतं. मात्र लोकांमध्ये पोटतिडकीने भाषण करणारे नेते सभागृहात मात्र कठोर कायद्यांना खीळ घालताना दिसतात. महाराष्ट्रात आणण्यात आलेला शक्ती कायदा सुधारणांसाठी प्रलंबित आहे. निर्भया प्रकरणानंतर ही अनेक कायदे बदलण्यात आले. मग इतकं सगळं असूनही अत्याचार थांबत का नाहीत?,
पाहू यात सरकारचे दावे आणि वस्तुस्थिती सांगणारा हा रिपोर्ट...