Latest News
- चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रतिउत्तर...
- चित्रा वाघ यांचा भाजपने वापर करून घेतला का?
- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..
- मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
- ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या
- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी

मोदींनी महाराष्ट्र द्रोह केला का?
Max Woman | 13 Feb 2022 1:19 PM GMT
X
X
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिले. त्यांनी भाषणादरम्यान महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात श्रमिकांना जबरदस्तीने राज्याबाहेर हाकलून लावल्याची टिका केली. या टिकेमुळे मोदींनी महाराष्ट्र द्रोह केल्याची टीका त्यांच्यावर कली जातेय. मोदींनी महाराष्ट्र द्रोह का केला यावर सांगत आहेत मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे...
Updated : 13 Feb 2022 1:19 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire