Home > Max Woman Talk > मोदींनी महाराष्ट्र द्रोह केला का?

मोदींनी महाराष्ट्र द्रोह केला का?

मोदींनी महाराष्ट्र द्रोह केला का?
X

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिले. त्यांनी भाषणादरम्यान महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात श्रमिकांना जबरदस्तीने राज्याबाहेर हाकलून लावल्याची टिका केली. या टिकेमुळे मोदींनी महाराष्ट्र द्रोह केल्याची टीका त्यांच्यावर कली जातेय. मोदींनी महाराष्ट्र द्रोह का केला यावर सांगत आहेत मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे...

Updated : 13 Feb 2022 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top