- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
- तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
- वर्षा राऊत ED कार्यालयात, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होणार चौकशी..
- 'भोXडी वाली..,माXXXद.." महिलेला इतक्या खालच्या स्थराला जात भाजप नेत्याची शिवीगाळ
- चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरी बाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा..
- ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कडक शिक्षा व्हावी - डॉ. नीलम गोऱ्हे
- 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' गाणं ऐकल्यावर उद्धवजी ठाकरे यांचा चेहरा आठवतो - अमृता फडणवीस
- दहीहंडीच्या पार्शवभूमीवर मनसेचा मोठा निर्णय..

म्हणतात आम्ही हार मानणार नाही, समानतेचा न्याय मिळेपर्यंत लढत राहू
X
समलिंगी लग्नाला मान्यता देण्यास केंद्र सरकारने नकार दर्शवला आहे. या संदर्भात आपलं मत व्यक्त करताना समलिंगी अधिकार कार्यकर्ते हरिष अय्यर म्हणाले की, "म्हणजे मी जरी LGBT समुहातील असलो तरी मला जगण्याचा अधिकार आहे. धोरणं राबवणे जसा सरकारचा अधिकार आहे तसंच त्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे. जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आधी समता आणि समानता आणायला हवी. न्यायालयतरी या समानतेने वागेल ही आशा आहे. आम्ही हार मानणार नाही, समानतेचा न्याय मिळेपर्यंत लढत राहू."
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करताना सरकारने म्हटले आहे की अशा प्रकारचे विवाह पालक आणि मुले असलेल्या भारतीय कौटुंबिक रचनेशी सुसंगत नाहीत. सरकारने असेही म्हटले आहे की भारतातील विवाह हा दोन लोकांमधील वैयक्तिक विषयच नाही तर तो स्त्री व पुरुष यांच्यात पवित्र संस्था म्हणून काम करतो.