Home > Entertainment > IND-WI : भारताला मालिका वाचवण्याची शेवटची संधी...

IND-WI : भारताला मालिका वाचवण्याची शेवटची संधी...

IND-WI : भारताला मालिका वाचवण्याची शेवटची संधी...
X

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याचा नाणेफेक सायंकाळी साडेसात वाजता होणार असून रात्री आठ वाजल्यापासून सामना रंगणार आहे. विंडीजचा संघ 5 टी-20 मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. ही मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. जर भारत हरला तर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ असेल....

Updated : 8 Aug 2023 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top