कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबई आणि उपनगरांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती केलीय. आपल्याकडे दीड दिवसांच्या, 5 दिवसाच्या गणेशाचे विसर्जन केलं जातं. या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं काही कृत्रीम तलाव तयार करण्यात आले आहेत. या तलावात गणेश मुर्ती विसर्जनाकरिता कोणत्याही परवानगीची किंवा बुकिंग, ई पासची आवश्यकता नाही. असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
https://youtu.be/dFDSyMirgJg